कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे पद्मभूषण, शिक्षणमहर्षी, ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविणारे आधुनिक भगीरथ कर्मवीर भाऊराव पाटील यांना समाज आणि शैक्षणिक कार्यात अखेरपर्... Read more
कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या श्री. सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे पद्मभूषण, शिक्षणमहर्षी, ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविणारे आधुनिक भगीरथ कर्मवीर भाऊराव पाटील यांना समाज आणि शैक्षणिक कार्यात अखेरपर... Read more
कोपरगाव: ” भाषेच्या माध्यमातून भावना समजून घेणे म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्ता होय, त्यासाठी आजच्या युगातील तरुणांनी स्वावलंबी, संस्कृत व काळानुसार बदलणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बदलती मानसिकता, ध्येय, संगत, दृष्टीकोन, तंत्रज्ञानात होणारे बदल स्... Read more
कोपरगाव : बाजारातील अस्थिरता, बदलत्या ग्राहकांच्या मागण्या आणि स्पर्धात्मक दबाव, डिजिटलायझेशनमुळे डेटा सुरक्षेचे आणि गोपनीयतेचे मुद्दे महत्त्वाचे झाले आहेत. कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांच्या डेटाचे संरक्षण करणे आणि ते योग्य प्रकारे हाताळणे आवश्य... Read more
कोपरगाव : श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील येथील Commerce & Management, Economics, B.B.A. आणि IQAC विभागाच्या वतीने ‘Recent Trends in Commerce, Economics & Management” (R... Read more
कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील Commerce & Management, Economics, B.B.A. आणि IQAC विभागाच्या संयुक्त विद्यमाने “Recent Trends in Commerce, Economic... Read more
कोपरगाव : श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील Research Committee, IIC आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बौद्धिक संपदा हक्क’ या महत्त्वपूर्ण विषयावर राज... Read more
नाशिक,निफाड,दि.९मार्च:-महिलांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेत असताना आपल्या आरोग्याची प्राधान्याने काळजी घ्यावी. तसेच जीवन जगत असताना महिलांनी धार्मिकतेची जोड द्यावी असे प्रतिपादन मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांनी केले. महि... Read more
कोपरगाव : “राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, देशाच्या राष्ट्रपती श्रीमती. द्रोपदी मुर्मू, अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी आपल्या कर्तृत्वावर स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले. या महिलांनी स्त्रीत्वाचा समर्पण भाव जागृत ठेवून समाज... Read more
भुजबळ फार्म नाशिक येथील कार्यालयात आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी माझ्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. राज्यासह देशात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची त... Read more